घर असो किंवा कामाची जागा, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही जिथे महिलांचं योगदान नाही.
न्यायालयात पुजा खेडकरचा खोटा दावा, उमेदवारी रद्द केल्याचे आदेश यूपीएससीने दिले नव्हते. त्यावर युपीएससीकडून न्यायालयासमोर पोलखोल.
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती झाली आहे. नागरिकांत घबराट पसरली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही 'लाल वादळा'चे तर आव्हान असणार आहेच.
माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही - भाग्यश्री आत्राम.
भाग्यश्री आत्राम ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. अखेर त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला.