राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड
Maharashtra Election : लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात धक्कादायक निकाल समोर आले. लोकसभेला ज्या पद्धतीने