Deepak Kesarkar : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
बिबट्याचे हल्ले व बिबट्या MLA Satyajit Tambe यांनी राज्याच्या वन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Prakash Ambedkar : एकीकडे राज्यात ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलैपासून
CM Shinde मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Supriya Sule : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत निरा देवधर सिंचन योजना (Nira Deodhar Irrigation Scheme) रद्द करण्याची घोषणा केली आहे.
विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.