मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे 6 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झालाय. दोन सिरपवर बंदी घालण्यात आली आहे.
करूरमधील दक्षिण भारतीय सुपरस्टार विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला.
Army chief General Upendra Dwivedi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ हा शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार असल्याचं मत आपल्या खास लेखात मांलं आहे.
पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण विधानं केलं. संघाकडे घुसखोरीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.