- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच..,; अजितदादांच्या शिलेदाराने ठणकावले
तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच बाहेर पडू या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदार उमेश पाटील यांनी ठणकावलंय.
शिवरायांची एकदाच काय, शंभरवेळा माफी मागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माफीनामा!
छत्रपती शिवरायांची एकदाच काय तर शंभरवेळा माफी मागणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीयं. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
अजितदादांना तिसरी आघाडी करण्याचे दिल्लीवरून आदेश, त्यामुळेच सरकारविरोधात…; रोहित पवारांचा आरोप
अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे आदेश दिल्लीतून आले, त्यामुळेच ते सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
शिंदे सरकारचं वाढणार टेन्शन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आजच करणार मूक आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
“मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो” अजितदादांनी भर सभेत मागितली माफी
महाराष्ट्र राज्यातील 13 कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत.
विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्टोक, आशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये
Asha Swayamsevika: आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व गटप्रवर्तकांच्या
“जुन्या गोष्टी कशाला उकरता?” पत्रकारांच्या प्रश्नांवर अजितदादा पुन्हा भडकले
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, लागू होणार सुधारित पेन्शन योजना
Maharashtra Cabinet Meeting : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूनिफाइड पेन्शन (UPS) योजना लागू केली आहे. देशात ही योजना
PM Modi : महिलांवर अपराध करणारे सुटता कामा नये, पंतप्रधान मोदींचा इशारा
PM Modi : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर
CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांचं टेन्शन मिटणार, नदीजोड होणार गतीमान..
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा.
