- Home »
- Anjali Damania
Anjali Damania
मोठी माहिती माझ्या हाती आली, तटकरे, शिंदे, यांचं नाव…दमानिया मोठा धमाका करणार
भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर होत आहेत.
विरोधकांनी डान्स करावा वक्तव्यावरून वाद; दमानियांचा फडणवीसांना खोचक सवाल, आधी 33% महिला मंत्री करा
खोचक शब्दांत विचारले की, महाराष्ट्रात 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार उभे करणारा पक्ष अशा प्रकारचे डायलॉग कसे देऊ शकतो?
खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकारी; अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
अशोक खरात याच्यावर भोंदुगिरी, जादूटोणा आणि लोकांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत.
CDR दमानियांकडे येतात तरी कुठून? विरोधकांना नाकारली जाणारी माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते, सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल
अंजली दमानिया यांनी सीडीआर डेटा उघड केला की चांगली बाब असली तरी हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा, हा मोठा प्रश्न आहे.
एक महिला असुनही सुनेत्रा पवार… चाकणकर प्रकरणी दमानियांनी सर्वांनाच घेरलं
Anjali Damania यांनी चाकणकर यांच्यासह सुनेत्रा पवार आणि खरात सोबत फोटो असणाऱ्या सर्वच नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
आणखी एका लढाईत धनंजय मुंडेंचा विजय; अंजली दमानियांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले
Dhananjay Munde-राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर व्यवसायिक दृष्टीने खोटी माहिती समोर आणून शंका उपस्थित करणे हे कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट आहे.
पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना मोठा दिलासा, नक्की काय घडलं?
सुरुवातीला ज्या नावांची चर्चा या वादात जोडली जात होती, त्यातील पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Video : पार्थ पवारांवर गुन्हा अन् अजित पवारांचा राजीनामा; दमानिया अन् कुंभार आक्रमक
पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे दोषीच आहेत असा दावा कुंभार आणि दमानिया यांनी पुन्हा केला.
‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप
मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संताप.
गिरीश महाजनांना मस्ती, त्यांना राजकारणातून फेकून द्या; वृक्षतोड प्रकरणात अंजली दमानिया भडकल्या
Anjali Damania On Girish Mahajan : कुंभमेळा 2027 च्या तयारीसाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. सरकारने