सर्व धर्म समभाव या उक्तीला जागणारे फार कमी असतात. असंच कुरुळी तालुका शिरूर येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे पांडुरंगाची भक्ती करत आहे.
आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.