Baloch Liberation Army Attack On Pakistan : पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचा (Pakistan) वाईट काळ सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मार्च रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केलं.. आता बलुचांनीही (Baloch Liberation Army Attack On Pakistan) पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. […]