प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.