- Home »
- BJP
BJP
राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
Rajya Sabha Election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 जागांपैकी 7 जागा
भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य; भाजपमध्ये फूट, 9 नगरसेवक फुटले
भाजपमध्येच दोन गट पडल्याचे चित्र समोर आले असून महापौरपदाची खुर्ची नेमकी कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ट्विट अन्…; रोहित पवाराचं मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar On Ajit Pawar Death : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद
राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुझे बावीस प्रकरणं माझ्याकडे आलेत, तू शहाणा व्हयं नाहीतर… मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
Manoj Jarange: घातपात करणाऱ्यांना साथ देणाऱ्याचे चाळे बंद कर, नाहीतर लई बेक्कार होईल. माझे काहीच मॅटर नाही. तुझे टोळी आवर. तू शहाणं व्हयं.
अपप्रचार नियोजनपूर्वक पसरविला; हर्षवर्धन सपकाळांनी दिलगिरी मागतानाही भाजपला घेरले !
विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे 70 सेकंदांचे वक्तव्य होते-सपकाळ
धाराशिव झेडपी अध्यक्षपदावरुन संघर्ष ; राणाजगजितसिंह पाटलांच्या डावामुळे तानाजी सावंत घायाळ !
Ranajagjitsinha Patil-55 सदस्य असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 28 चे बहुमत हवे आहे. भाजपने सर्वाधिक 18 सदस्य निवडून आले आहेत.
औंध-बोपोडी प्रभागात स्वच्छता मोहिमेचा शानदार शुभारंभ, नगरसेवक सनी निम्हण यांचा उपक्रम
Sunny Nimhan: औंध-बोपोडी प्रभागात 'महापुरुषांना स्वच्छांजली' या अभिनव मोहिमेचा आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला; जेलमध्ये जावं लागेल, विधानाने खळबळ
एका मुलाखतीत नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत “त्यांना जेलमध्ये जावं लागेल” असा खळबळजनक दावा केला.
लाठ्या, काठ्या आणून काँग्रेसने आंदोलनाला हिंसक वळण दिलं; पुणे भाजपचा दावा
Dheeraj Ghate: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर वक्तव्ये सुरू केली.
