- Home »
- BJP
BJP
फोटो पोस्ट डिलीट आणि पुन्हा पोस्ट!, सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमागचं रहस्य काय?
सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
मुलुंड अपघात प्रकरणात मृतांच्या वारसाला मिळणार 5 लाख; CM फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis On Mulund Accident : मुंबईतील मुलुंड अग्रिशमन केंद्राजवळ शनिवारी दुपारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पॅरापेटचा
VIDEO : जमीन मोजणीवरून वाद ! राहुल नार्वेकरांना काढता पाय का घ्यावा लागला ?
Rahul Narwekar -एक महिला आणि काही ग्रामस्थ हे संतप्त झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे तिथून निघून गेल्याचा व्हिडिओ आहे.
लेट्सअप मराठीच्या बातमीला अतुल लोंढे यांचा पाठिंबा; भाजपच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
तेलंगणातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात आल्याचा दावा ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले.
राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांत फडणवीसांचा आठवडाभरातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा ठरतोय निर्णायक
फडणवीसांचा दिल्ली दौरा विशेषतः दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये; मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला सूचक इशारा
शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली असताना, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत; ट्रेलरला प्रभावी आवाज
SHATAK: त्याग, चिकाटी आणि राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारलेला हा ट्रेलर गुरुजी मा. स. गोळवलकर यांच्या संघाच्या चिरंतन विचारांवर आधारित शतकीय प्रवासाचा मागोवा घेतो.
वनजमीन हडपली अन् सरकारलाच विकली; भाजप नेता म्हात्रेविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा
J. M. Mhatre: ईडीने म्हात्रे व त्याच्या पत्नीविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल. 18 कोटी रुपयांची मालमत्ताही ईडीने जप्त केलीय.
सोलापूरात गोरेच डॉन! महापालिका, झेडपीच्या विजयाने पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
Jaykumar Gore सोलापुरात भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या गोरेंना मात्र बालेकिल्ला साताऱ्यात मात्र स्वकियांच्या पराभवाचा दणका बसला
कडेगाव-पलूसमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; विश्वजित कदम यांच्या नेतृत्व, संघटन आणि रणनीतीचा संगम
विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्यात आला.
