- Home »
- BJP
BJP
अकोला महानगरपालिकेत गदारोळ ! महापौरांकडून 16 नगरसेवक तडकाफडकी निलंबित
Akola Municipal Corporation-निलंबित झालेले नगरसेवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे आहेत.
प्राजक्त तनपुरे ना घर के ना घाट के ? राष्ट्रवादीविरोधात भूमिका नडणार
Rahuri Assembly by election-बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी होणार आहे ?
शरद पोंक्षेंच्या भाषणाने खळबळ; संघ हवे तर दहा भाजप उभा करू शकतो, भाजपच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान
भाजपची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ दहा नवीन भाजप उभे करू शकतो, असा सूचक इशारा अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिला.
राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कार्यकर्ता आजारी असेल तर घर गहाण ठेवूनही मदत करेन पण…, कार्यकर्त्यांना मंत्री पंकजा मुंडेंचा इशारा
Pankaja Munde : माझ्याविरुद्ध कारस्थान केलेला माणूस आज दाकवा कुठंय. माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आर्शिर्वाद आहे. राजकारणात
RTI च्या आरोपांवरून गायकवाड भडकले; महालेंवर वादग्रस्त शब्दांत टीका, चिखलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले
राजकीय वातावरण तापले आहे. संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
अक्षय कर्डिले यांच्या कामाने प्रेरित होऊन लोहसर व चिचोंडी शिराळ गावातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रवेश पृथ्वीराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लोहसर गावातील युवकांनी एकत्र येत भाजपची विचारधारा स्वीकारली.
अक्षय कर्डिले यांचा तिसगाव दौरा पार; सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठोस कृतीचे संकेत
Akshay Kardile-लोकांनी मांडलेले प्रश्न केवळ नोंदवण्यासाठी नाहीत. त्यावर ठोस कृती करून निकाल लावणे हीच आपली जबाबदारी आहे.
उपसभापतींचा निर्णय सभापतींनी फिरवला, साताऱ्याच्या SP चं निलंबन मागे, राजकारण तापणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपसभापतींच्या या निर्देशावर कायदेशीर बाजू समाजावत हे निर्देश देण्याच्या अधिकारावर भाष्य केलं होतं.
पाथर्डीत भाजपचा निर्धार मेळावा उत्साहात; अक्षय कर्डिले यांची विकासाची ग्वाही
मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.