- Home »
- BJP
BJP
संघाची स्तुती करायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी टोचले विश्वास नांगरे पाटीलांचे कान
एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून नांगरे पाटील यांचे कां टोचले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर राष्ट्रवादीवरही भाजपचा डोळा? रोहित पवार म्हणाले, संपर्कात असतील, पण फुटणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी परभणी दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
भाजप युवा मोर्चाच्या जागर यात्रेचे अहिल्यानगर शहरात जोरदार स्वागत
शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाआरती करून यात्रेची पुढील वाटचाल सुरू केली.
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण! सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; हस्तांदोलन.
सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… विवेक कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली
सुजय विखेंनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा असे म्हणत विवेक कोल्हेंनी सुजय विखे यांचे आभार मानले.
बदनामीचं राजकारण… काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
Vijay Wadettiwar : ऑपरेशन टायगर अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला
विधानसभेत सायबर फसवणुकीचा मुद्दा गाजला…आमदार दातेंच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर
MLA Kashinath Date : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल; महाराष्ट्रात कुणाला मिळणार संधी?
Union Cabinet Expansion केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
आता विद्यार्थीही शिकणार आणीबाणीचा इतिहास ; NCERT ने घेतला मोठा निर्णय
NCERT Class 9 Textbooks : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा NCERT चर्चेत असून एनसीईआरटीने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे.