- Home »
- BJP
BJP
माढ्यात शिंदेंच्या घराणेशाहीला यंदा ब्रेक; विधानसभेचा झटका की दुसरे काही….
Solapur Zilla Parishad Election: माढ्यातील शिंदे घरातील एकही जण यंदा झेडपी किंवा पंचायत समितीच्या रिंगणात नाही.
शरद पवारांवर आगपाखड ! आता आमदार गोपीचंद पडळकरांची घराणेशाही
Mla Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी ब्रम्हानंद पडळकर यांना भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर… अमृता फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारी गायिका अंजली भारती नेमकी कोण?
Anjali Bharti ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबत एक अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राहुल गांधींना तिसऱ्या रांगेत बसवलं; काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया
या निर्णयामुळे संवैधानिक पदांची प्रतिष्ठा कमी झाली आहे. काँग्रेस खासदार माणिकम टागोर म्हणाले, हा मुद्दा फक्त बसण्यापुरता नाही.
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून राऊत संतापले
Sanjay Raut यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
इजा, बिजा आता तिजा ? थोपटे-शंकर मांडेकरांमध्ये तिसरा ‘संग्राम’ !
Pune ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत संग्राम थोपटेंना रोखण्यासाठी अजितदादांनी डाव टाकलाय.
माळशिरसमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा; जानकरांचा मुलगा व सातपुतेंची पत्नी आमने-सामने
Solapur ZP Election 2026 : माळशिरसमधील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी आणि आमदार जानकर यांच्या मुलात लढत.
ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून महायुतीची मोठी खेळी; स्वतंत्र कायदा आणणार ?
Mahrashtra Assembly : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
योगींसोबतच्या वादानंतर 19 वर्षांनी चारही शंकराचार्य एकाच व्यासपीठावर, देशाचं लक्ष वेधलं
Shankrachary Yogi अविमुक्तेश्वरानंद यांचा नुकताच योगी सरकारशी वाद झाला. त्यानंतर आता चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार; लवकरच येणार नियम
Vande Mataram आता वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार आहे. तसा नियम देखील केंद्र सरकारकडून लवकरच आणला जाणार आहे.
