- Home »
- BJP
BJP
तुझे बावीस प्रकरणं माझ्याकडे आलेत, तू शहाणा व्हयं नाहीतर… मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
Manoj Jarange: घातपात करणाऱ्यांना साथ देणाऱ्याचे चाळे बंद कर, नाहीतर लई बेक्कार होईल. माझे काहीच मॅटर नाही. तुझे टोळी आवर. तू शहाणं व्हयं.
अपप्रचार नियोजनपूर्वक पसरविला; हर्षवर्धन सपकाळांनी दिलगिरी मागतानाही भाजपला घेरले !
विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे 70 सेकंदांचे वक्तव्य होते-सपकाळ
धाराशिव झेडपी अध्यक्षपदावरुन संघर्ष ; राणाजगजितसिंह पाटलांच्या डावामुळे तानाजी सावंत घायाळ !
Ranajagjitsinha Patil-55 सदस्य असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 28 चे बहुमत हवे आहे. भाजपने सर्वाधिक 18 सदस्य निवडून आले आहेत.
औंध-बोपोडी प्रभागात स्वच्छता मोहिमेचा शानदार शुभारंभ, नगरसेवक सनी निम्हण यांचा उपक्रम
Sunny Nimhan: औंध-बोपोडी प्रभागात 'महापुरुषांना स्वच्छांजली' या अभिनव मोहिमेचा आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला; जेलमध्ये जावं लागेल, विधानाने खळबळ
एका मुलाखतीत नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत “त्यांना जेलमध्ये जावं लागेल” असा खळबळजनक दावा केला.
लाठ्या, काठ्या आणून काँग्रेसने आंदोलनाला हिंसक वळण दिलं; पुणे भाजपचा दावा
Dheeraj Ghate: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर वक्तव्ये सुरू केली.
फोटो पोस्ट डिलीट आणि पुन्हा पोस्ट!, सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमागचं रहस्य काय?
सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
मुलुंड अपघात प्रकरणात मृतांच्या वारसाला मिळणार 5 लाख; CM फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis On Mulund Accident : मुंबईतील मुलुंड अग्रिशमन केंद्राजवळ शनिवारी दुपारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पॅरापेटचा
VIDEO : जमीन मोजणीवरून वाद ! राहुल नार्वेकरांना काढता पाय का घ्यावा लागला ?
Rahul Narwekar -एक महिला आणि काही ग्रामस्थ हे संतप्त झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे तिथून निघून गेल्याचा व्हिडिओ आहे.
लेट्सअप मराठीच्या बातमीला अतुल लोंढे यांचा पाठिंबा; भाजपच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
तेलंगणातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात आल्याचा दावा ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले.