- Home »
- BJP
BJP
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा काढला तोडगा; विद्यमान सरपंच असणार प्रशासक
हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार पाहणार आहेत.
अजितदादा मृत्यू प्रकरणात नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या; रोहित पवारांची मोठी मागणी
Rohit Pawar On Rammohan Naidu : आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात तिसरी पत्रकार परिषद घेत
Bhiwandi Mayor Election 2026: भाजपचा बंडखोर महापौर; भिवंडीत काँग्रेसने भाजपचा ‘गेम’ कसा केला ?
Bhiwandi Mayor Election 2026 : भाजपचे नगरसेवक एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीने फोडत धक्का दिलाय. नेमकी भिवंडीमध्ये राजकारण कसं फिरल.
भाजपला ‘हात’ दाखविणारे भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आहेत तरी कोण ?
Narayan Chaudhary: भिवंडीमध्ये भाजपचा बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंब्यावर महापौरपदावर विराजमान झाले आहे.
मोठी बातमी! भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर नारायण चौधरी विराजमान
Bhiwandi Mahapika Mayor : भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर नारायण चौधरी
Bhiwandi Politics : निवडणुकांमध्ये इतरांचा गेम करणाऱ्या भाजपचा काँग्रेसने भिवंडीत केला ‘खेळ’
Bhiwandi राज्यातील पालिका निवडणुकांमध्ये भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तरी, अनेक ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते.
राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
Rajya Sabha Election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 जागांपैकी 7 जागा
भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य; भाजपमध्ये फूट, 9 नगरसेवक फुटले
भाजपमध्येच दोन गट पडल्याचे चित्र समोर आले असून महापौरपदाची खुर्ची नेमकी कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ट्विट अन्…; रोहित पवाराचं मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar On Ajit Pawar Death : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद
राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.