ज्या लोकांना केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली. त्यामुळे संघ परिवार प्रदूषित झाला.
Rahul Gandhi On Election Commission : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मत
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते,
Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Keshav Upadhye यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्यच्या निर्णयावरून टीका केली आहे.
Ajit pawar On Chicken Mutton Shop : राज्यात 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंद ठेवण्याच्या आदेशावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे.
Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगलीत (Sangli Politics) आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी (BJP MLA Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर (Jayant Patil) तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी सांगलीसाठी काय केले? असा सवाल केला. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये जयंत पाटलांवर टीका केली आहे. पडळकरांच्या […]
Aditi Tatkare : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पाहायला मिळत आहे.