- Home »
- BJP
BJP
लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
मेरे दिल काबा और आंखों में मदीना; सायोनी घोष यांच्या वक्तव्याचा निवडणुकीत किती पडला प्रभाव?
प्रचारादरम्यान जादवपूरमधील एका सभेत खासदार सायोनी घोष यांनी मेरे दिल काबा और आंखों में मदीना हे गाणं गायलं होतं.
ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?
West Bengal CM बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर...
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले, टीएमसी आणि बीजेपी समर्थकांमध्ये जोरदार राडा
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील या मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला.
पश्चिम बंगालमधील एक्झिट पोलमध्ये ट्वीस्ट; अॅक्सिस माय इंडियाने आकडा देणे का टाळले ?
Mamata Banerjee-आम्ही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुमारे 60 ते 70 टक्के लोकांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचा एक्सिस माय इंडियाची माहिती.
कोल्हेंना विधान परिषद…भाजपचा डाव…कोपरगावात समीकरण बदलणार
Kolhe got Legislative Council Candidacy कोपरगाव हा मतदारसंघ म्हटला की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे.
महाविकास आघाडीत फूट ? विधान परिषदेसाठी काँग्रेसही देणार उमेदवार
Harshavardhan Sapkal : विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांना
निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; EVMs वर टेप प्रकरणात फेरमतदानाचे आदेश
West Bengal Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 142 जागांवर मतदान प्रक्रिया
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे फिक्स? ‘बॉस इज ऑलवेज राईट’ म्हणत नार्वेकरांनी सर्वकाही सांगितलं
Milind Narvekar On Uddhav Thackeray : राज्यात 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे
सत्ताधारी पक्षाशी समन्वय साधण्याचा आग्रह; औंधमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा
अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला.