Modi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे.
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.
राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरून राज्य सरकार गंभीर आहे, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
Prakash Ambedkar यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे.
Ganesh Naik : या मूर्ख लोकांनी नवी मुंबईतील एफएसआय वाढवला आहे. त्याला जर नगरविकास विभागाने मंजुरी दिली तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल.
संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून केलायं.
Dhananjay Munde: मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा.
PM Modi On RSS : स्वातंत्र्यानंतर संघाला अनेकदा चिरडण्याचे प्रयत्न झाले पण संघ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
MLA Gopichand Padalkar: ही गोष्ट खरी आहे. वार्डात एक दाखला कुणबीचा निघाला तरी राजकीय आरक्षण गेलेच समजा. त्यामुळे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग.