मुंबई : मंत्रिमंडळाच्या आज (दि.13) पार पडलेल्या बैठकीत फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis) सहा मोठे निर्णय घेतले असून, आजच्या बैठकीत कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्या युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत दिली […]
Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना आणि पुणेकरांना खूश करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते. मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर […]
देशात शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून धडाकेबाज निर्णय घेण्यात आले असून जवळपास 14 हजार कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीयं.