- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
भाजपला विचारल्याशिवाय…राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका
Chhagan Bhujbal: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारून निर्णय घ्यावा लागणार आहे.
Video : कहानी में ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण लटकणार?, भुजबळांनी पवारांचा दावा फेटाळला
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या 10 बैठका झाल्या होत्या. येत्या 12 तारखेला दोन्ही पक्ष एकत्र येणारही होते.
भुजबळ, पटेलांना ‘त्या’ गोष्टीची कल्पना होती, जयंत पाटील यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
दादांचं ज्या दिवशी अपघाती निधन झालं, तेव्हाच मी यावर भाष्य केलं होतं. अलिकडच्या काळात दादा बऱ्याच वेळा माझ्या घरी आले होते.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार ? उद्याच शपथविधी… राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून माहिती
Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्रिपदाची जागा खाली आहे, ती जागा ताबडतोब भरली जायला पाहिजे. ती जागा सुनेत्रावाहिनींच्या द्वारे भरता येईल.
मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोर्टानंतर ईडीकडून भुजबळांना दिलासा
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची कोर्टानंतर आता इडीकडूनही महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत… अजितदादांच ठरलं भाजपच ऐकायचं नाही
NCP : नवाब मलिकांमुळे मुस्लिम मते राष्ट्रवादीकडे आकर्षित होतील, असं गणित अजितदादांचे आहे. परंतु भाजपचा विरोध आहे.
Maharashtra Assembly: विधानसभेतील म्हातारे अर्क; 14 आमदार ‘सत्तरीपार’…
Maharashtra Legislative Assembly : 14 आमदार सत्तरीपार आहेत. भाजपचे सहा आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत.
राजयकीय विरोध पण दुश्मन नव्हे; एकेकाळी भुजबळांसाठी जायंट किलर ठरलेल्या नांदगावकरांकडून भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस
Bala Nandgaonkar यांनी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली
आगामी निवडणुकांसाठी भाजप पाठोपाठ अजितदादांचे 40 शिलेदारही मैदानात
ajit pawar यांच्या राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत.
अजित पवारांनी सावध रहावं अन्यथा…., छगन भुजबळांचं नाव घेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
या लोकांचा उद्देश ओबीसी समाजाचे कल्याण नसून, मराठा-ओबीसी समाजात तणाव निर्माण करून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा आहे.
