Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल असे शिंदे म्हणाले आहेत.
ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
येवल्यावाला खौट शेंगादाणा आहे अशा गावरान भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका केली.
नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. जर सात आमदार असतील, तर आम्हालाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे. - मंत्री छगन भुजबळ
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती मिळाली आहे.
Independence Day : नाशिक (Nashik) आणि रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) वाद
Chhagan Bhujbal : आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील आणि प्रभाग रचनेला आवाहन देणारी याचिका फेटाळून
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपद गेल्यानंतर १५ दिवसांत
Dhananjay Munde यांचं मंत्रिपद जाऊन चार महिने उलटून गेले तरी त्यांनी त्यांना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही.