छगन भुजबळ यांनी जीआरविरोधात (Maratha Reservation GR) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही नक्कीच दूर करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Manoj Jarange Patil On Maratha Rservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला. मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं. […]
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल असे शिंदे म्हणाले आहेत.
ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
येवल्यावाला खौट शेंगादाणा आहे अशा गावरान भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका केली.
नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. जर सात आमदार असतील, तर आम्हालाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे. - मंत्री छगन भुजबळ
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती मिळाली आहे.