- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील”, सामंताचं स्पष्ट वक्तव्य
ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करतील.
हा जनावर, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं; जरांगेंचं भुजबळांना खोचक प्रत्युत्तर
हा जनावर, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं, असं खोचक प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिलंय.
छगन भुजबळ कोर्टात गेले, तर आम्हीसुद्धा आव्हान देणार, मनोज जरांगेंचं जशास तसं उत्तर
छगन भुजबळ जीआरविरोधात कोर्टात गेल्यास आम्हीही कोर्टात आव्हान देणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य; भुजबळांनी ‘जीआर’वर बोट ठेवत सांगितल्या अडचणी…
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य, या शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर बोट ठेवत जरांगेंचा समाचार घेतलायं.
तू काय सरकारचा बाप झालास काय? मनोज जरांगेंनी भुजबळांची अक्कलच काढली…
तू काय सरकारचा बाप झालास काय? या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांची थेट अक्कलच काढलीयं.
ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?
छगन भुजबळ यांनी जीआरविरोधात (Maratha Reservation GR) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
“तासाभरात दोन-दोन जीआर निघतात, शब्दांचीही हेराफेरी केली, आता मी..”, भुजबळांचा सरकारला थेट इशारा
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
“हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, भुजबळांना आम्ही..”, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?
छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही नक्कीच दूर करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण देणारच! काय करायचे ते… मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange Patil On Maratha Rservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला. मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं. […]
ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
