Justice Bhushan Gavai यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भाषणात गवई यांनी राज्यघटनेबाबत सखोल माहिती दिली.
Chief Justice B R Gavai यांनी मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या केसचा उल्लेख करत भारतीय न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.
Chief Justice BR Gavai: राजकारण्यावर ईडी, सीबीआयची दहशत आहे. त्यापेक्षा जास्त दहशत बुलडोजरशाहीची अल्पसंख्यांक समुदायावर होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याने संपली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 18 मे रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सीलतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
डॉ. चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती खन्ना हे सर्वात सिनिअर होते. त्यामुळे त्यांना नवीन सरन्यायाधीश बनण्याचा बहुमान मिळाला आहे.
काल एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशाचं उदाहरण दिल होतं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली.