Dr. Ashish Deshmukh : राज्यातील 288 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे (Congress)अवघे सोळा आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे.
विधान परिषदेत आमदार फुटल्यानंतर काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं दिसतय.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी विधान परिषदेत पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला.
MLC Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या (12 जुलै) मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत