राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत निवडणूक आयोगावर थेट आरोप केलाय. मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान करून ऑनलाईन मतदार याद्यांमधून नावं वगळली जात आहेत.