उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते.
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.
संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुरबाड येथे कपील पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच कौतूक केलं तर राहुल गांधींवर टीका केली.
इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
कॉंग्रेस (Congress) पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना (Shivsena)अजमल कसाबच्या बाजूने आहे, तर आम्ही उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्या बाजूने आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला