- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
ते एक बापाची औलाद नाही, ‘मविआ’ सोडणार का?, संजय राऊतांनी सगळं पिक्चरचं क्लियर करून टाकलं
Sanjay Raut On BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये
महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं, जागावाटपाचा तिढा सुटला?
काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
मावळातील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको? स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सवाल…
महायुतीतील वरिष्ठ नेते जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. मात्र मावळातील भाजपचे स्थानिक नेते युतीधर्म पाळताना दिसत नाहीत.
मराठे फडणवीसांचा कार्यक्रम लावणार, वेळ पडली तर भाजपचा एन्काउंटर…; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil : ही लाट आहे. याला गर्दी म्हणू नका. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे.- मनोज जरांंगे पाटील
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
महायुतीचं जागावाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. बहुतांश जागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता बोटावर मोजण्याइतक्याच जागा राहिल्या आहेत.
“महाविकास आघाडीच गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर”; रिपोर्ट कार्ड वाचत फडणवीसांचा खोचक वार
तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच ‘या’ 7 जणांना लागली लॉटरी, मिळाली थेट आमदारकी!
Maharashtra Election 2024 : राज्यात आज विधानसभेसाठी बिगुल वाजणार आहे मात्र त्यापूर्वीच राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडली असून
झारखंडमध्ये तीन तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका? ‘या’ दिवशी होणार घोषणा
Maharashtra Election Announcement : हरियाणा आणि जम्मू काश्मीरनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रा (Maharashtra) आणि झारखंडमध्ये
‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला
शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.