भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टानेच या दोन्ही शहरांच्या नामांतराला मान्यता दिल्याने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या वादावर पूर्णविराम मिळाला आहे.
मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली
Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे
धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्र परिसरात राजकीय वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण घरातले पवार आणि बाहेरच पवार […]
मुंबई : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र केडरचे माजी IAS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आपल्या राजकीय इनिंगला प्रारंभ करणार आहेत. येत्या 20 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परदेशींनी नुकताच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या […]
पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी […]