Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner […]
Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच […]
खंडणीतील आरोपींवर मकोका लागला नसेल तर मकोका आम्हाला मान्य नाही. जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यावर मकोका लावा.
धाराशिव : महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळविल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार, कोणत्या जिल्ह्यांना किती मंत्रिपदे मिळणार, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे जाणार याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. धाराशिवमध्येही (Dharashiv) जिल्ह्याच्या पदरात किती मंत्रिपदे येणार आणि पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Will Ranajagjitsinh Patil […]
धाराशिव-तुळजापूर या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगात सुरू आहे. ३० किलोमीटर अंतराच्या या
तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन
भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टानेच या दोन्ही शहरांच्या नामांतराला मान्यता दिल्याने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या वादावर पूर्णविराम मिळाला आहे.
मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समन्वयकांची बैठक बोलावली