मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत.
आयोगाच्या 2022 च्या अहवालापू्र्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
राज ठाकरे यांनी पक्षात नव्याने पदरचना केली आहे. त्यानुसार मुंबई शहराला प्रथमच शहर अध्यक्ष देण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. यात महिला आणि युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस ज्या पद्धतीने दिल्ली निवडणूक लढत आहे ते पाहून नक्कीच आश्चर्य होईल.