शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावर आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीयं.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे...
सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत झालेल्या रास्ता रोको आंदोलनात केलीयं.