India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]