मंगलप्रभात लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही