Ahilyanagar जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यावर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने विविध गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
Devendra Fadanvis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
Radhakrishna Vikhe Patil यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
चमोलीतील थरालीत ढगफुटी झाली. या घटनेत दोघेजण दबल्याची माहिती आहे. तसेच अनेक घरे सुद्धा ढिगाऱ्याखली दबली गेली.
Ajit Pawar यांनी राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.