हिंजवडीच्या सरपंचांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकी आपली मागणी काय हे मांडलं आहे.
Harshvardhan Sapkal यांनी पुण्याची अधोगती होईर्यंत अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न केला आहे.