- Home »
- IND Vs Aus
IND Vs Aus
IND vs AUS 2025 : शानदार! भारताने जिंकली टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव
IND vs AUS 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने
ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय, फायनलमध्ये एंट्री तरीही गौतम गंभीर टीम इंडियावर नाराज?
Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) शानदार कामगिरी करत या स्पर्धेच्या फायनलमध्ये
ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा पाकिस्तानला धक्का, आता फायनल दुबईतच; काय ठरलं होतं?
भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
IND vs AUS Semifinal : रोहित पुन्हा टॉस हरला, ऑस्ट्रेलियाने घेतली फलंदाजी, कशी आहे प्लेईंग इलेव्हन
भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलिया संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत.
Border-Gavaskar Trophy : सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? ट्रॉफी प्रदान करण्यासाठी केवळ बॉर्डर यांनाच बोलविले !
Border-Gavaskar Trophy ही ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. पण ट्रॉफी प्रदान करण्यासाठी केवळ बॉर्डर यांनाच बोलविण्यात आले. पण गावस्करांना टाळले.
टीम इंडिया पु्न्हा फ्लॉप! ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरलं नाव; मालिका 3-1 ने जिंकली
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
रोहितने माघार घेतली की त्याला बाहेर काढलं? उत्तर देत स्वतःच केला खुलासा
Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. यानंतर रोहितचं क्रिकेट करिअर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द रोहित शर्मानेच […]
रोहितच्या करिअरला ब्रेक लावणारे 188 दिवस; सहा महिन्यांत नेमकं काय घडलं?
रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे.
IND vs AUS Sydney Test : सिडनीमध्येही टीम इंडियाची दाणादाण, अवघ्या 185 धावांत गारद
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.
रोहित-गंभीरमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियाला झालंय तरी काय, 2019 नंतर पुन्हा फूट..
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
