आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?