India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]