मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं.
संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली.
एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे
राजस्थानमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून संशयास्पद हालचाली दिसताच गोळीबार करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले.
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली.
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली
आपल्या सैन्याने अचूक ऑपरेशन केलंय. आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केलंय आणि निष्पाप लोकांना मारणाऱ्यांनाच मारले.
India VS Pak: थेट युद्ध न करता भारत पाकिस्तानला अनेक मार्गाने धडका शिकवू शकते, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक मांडत आहे.