Indus river water will be available in Rajasthan Not To Pakistan : भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan) मोठा मास्टरस्ट्रोक दिला. सिंधू पाणी करार थांबवला. त्यानंतर असा प्रश्न निर्माण (Indus river water) होतोय की, भारताने पश्चिमेकडील नद्यांचे पाणी थांबवले आहे, ते आता कोठे जाणार? कोणत्या भागाला मिळणार. अखेर मोदी सरकारने (Modi Sarkar) याचं उत्तर स्पष्ट […]
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]