प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक प्रभावी (PM Crop Insurance) बनवण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत.
जर कोणतीही आरोग्य इमर्जन्सी उद्भवली किंवा विमाधारकाला दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली तर अशा वेळी सर्वात आधी विमा कंपनीला माहिती द्यावी लागते.