Pratap Sairnaik यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Sharad Pawar यांनी राहुल गांधींना वारीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं