Jayant Patil On Ladki Bahin Yojana : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) ही योजना चांगलीच चर्चेत आहेत. यामधून महिलांना दरमहा पंधराशे रूपये निधी दिला जातोय. आतापर्यंत असे सात हप्ते वितरीत करण्यात आलेत. पण निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याचं बोललं जातंय. अनेक महिलांना योजनेतून वगळल्याचं […]
जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय,
पालकमंत्री पदावरून आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी आदिती तटकरेंना लगावला
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे
Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा […]
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणात सांगाय पुरतेच आहे, हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे,
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
कुलाबा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वांत लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती-धर्मातील लोक येथे राहतात. मासे मारणारे कोळी समाजातील लोक
जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.