Ajit Pawar vs Jayant Patil: सांगलीतील दोनपैकी एकही जागा जिंकू न शकल्याचे शल्य अजिदादांच्या मनात आहे.
ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आता पाच वर्ष दुसरे कोणी मुख्यमंत्री होणं शक्य नाही. - जयंत पाटील
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
Jayant Patil यांनी अमरावती विमानतळाला डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव अशी मागणी केली.
जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
Jayant Patil criticizes Sensor Board On Phule Movie : ‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद (Phule Movie) निर्माण झाल्याचं समोर आलंय. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने (Sensor Board) देखील फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil) सेन्सॉर […]
Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना […]
“मंत्री राजीनामा देतात, पण सभागृहात याबाबत काहीच सांगितले जात नाही. आतापर्यंत मी विधिमंडळात 36 वर्षे काम केले आहे पण असा प्रकार कधी पाहिला नाही.