वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीचा वाद टोकाला गेला आणि त्यातून माणुकसीला काळीमा फासणारी घटना घडली.
जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आलंय. ही घटना निफाड तालुक्यात ही घटना घडली.