राज्यातील अनेक भागांत पुढील दोन दिवसांसह पुढील आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.