- Home »
- Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
ऑपरेशन टायगर! शिंदे गटाकडून MVAच्या आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण, ठाकरेंचे १० आमदारही जाणार?
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
Assembly Election 2024 : उच्च न्यायालयात निवडणूक याचिकांचा ढीग; महाविकास आघाडीकडून सर्वाधिक याचिका
विधानसभा निवडणुकांचा निकाल पराभूत उमेदवारांना अमान्य असल्याने बहुतांश आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
मविआत एकत्र येण्यासारखं काही नव्हतं, कॉंग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र होते; मुनगंटीवारांची टीका
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र येण्यासारखं काही नव्हते, काँग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते - मुनगंटीवार
आम्हाला ऑपरेशनची गरज नाही; काँग्रेस नेते भेटत असतात, बावनकुळेंच सुचक विधान
खोटारडेपणातून त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्याच निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं
BJPचं ऑपरेशन कमळ; महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
BJP Operation Lotus Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपचं मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स; छाया कदमच्या […]
विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे की तुम्ही आता हे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर वार
झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात झालं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा
ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोंब, लोकांची माथी भडकवायची…हा डाव; उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Uday Samant Criticized Mahavikas Aghadi Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उदय सामंत म्हणाले की, एकीकडे ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोब करायची, ही दुटप्पी भुमिका महाराष्ट्राला समजली म्हणून […]
कॉंग्रेसने फक्त तिकीट दिलं अन् नंतर वाऱ्यावर सोडलं, कैलास गोरंट्याल पक्ष नेतृत्वावर संतापले
काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.
विधानसभेनंतर विधानपरिषदेचे लागले वेध; ११ जागा रिक्त, इच्छुकांमध्ये कुणाला मिळणार संधी?
विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने आणि राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत.
विधानसभेच्या निकालानंतर नगरमध्ये ठाकरे गटाला गळती, शिवसैनिक वेगळ्या वाटेवर…
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.