Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास […]
Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
विधानसभा निवडणुकांचा निकाल पराभूत उमेदवारांना अमान्य असल्याने बहुतांश आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र येण्यासारखं काही नव्हते, काँग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते - मुनगंटीवार
खोटारडेपणातून त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्याच निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं
BJP Operation Lotus Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपचं मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स; छाया कदमच्या […]
झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात झालं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Uday Samant Criticized Mahavikas Aghadi Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उदय सामंत म्हणाले की, एकीकडे ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोब करायची, ही दुटप्पी भुमिका महाराष्ट्राला समजली म्हणून […]
काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.