एखाद्या शेतकऱ्याला कांदा पीकातून दोन-पाच हजार मिळाले तर बाकी शेतकरीही कांदाच लावतात, असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलंय.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावर आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीयं.