- Home »
- MP Omraje Nimbalkar
MP Omraje Nimbalkar
‘मला संधी मिळण्याची 100 टक्के शक्यता वाटते’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत खासदार संजय जाधव
परभणीचे खासदार संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
ओमराजे ते संजय जाधव बंडखोर खासदारांची पोलखोल! विकास निधीची तक्रार पण आतापर्यंत मंजूर निधी खर्चच केला नाही
Exposing UBT rebel MP खासदारांकडून पक्ष सोडण्याची जी काही कारणं देण्यात आली. त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंचा खास निरोप घेऊन कैलास पाटील-वरूण सरदेसाईंची ओमराजेंसोबत तासभर चर्चा; आज जाहीर होणार भूमिका
मातोश्रीवरून खास निरोप घेऊन आमदार कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी मध्यरात्री पुण्यात ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली.
रीलस्टार म्हणून हिणवणी, कुटुंबावर टीका आणि पक्षांतराच्या चर्चा; ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
राजकीय चर्चांमुळे झालेली हेटाळणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभव यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सविस्तर भाष्य केले.
पवनराजे हत्याकांडात हजारेंची साक्ष का ? पद्मसिंह पाटलांचं मंत्रिपद अण्णांमुळे कसं गेलं ?
Pawanraje Nimbalkar Case: भ्रष्टाचारात पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचा राग मनात धरला होता-हजारे
ठाकरे गट सोडणार की नाही? ओमराजेंच्या नव्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वाढला सस्पेन्स
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.
घोर कलियुग आहे, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाऊ, खा. ओमराजेंनी भूमिका केली स्पष्ट
निकालानंतर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वाक्षरीशिवाय जबाब, पत्राचा रेकॉर्ड गायब, कबुलीजबाबात तफावत, पवनराजे हत्या प्रकरणात सीबीआयवर कोर्टाचे ताशेरे
पारसमल जैन यांना अटक करून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयाने अधोरेखित केला.
पवनराजे हत्याकांड प्रकरण : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता.
चारशे वर्षे त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला नाही, तुमचा हा शिक्का कधी पुसणार ? ठाकरेंचा बंडखोरांना सवाल
Uddhav Thackeray -चारशे वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्षी लागतील हा शिक्का कधी पुसविण्यासाठी,