- Home »
- Mumbai
Mumbai
Girish Mahajan : कुंभमेळ्यासाठी फेक वर्क ऑर्डर; मंत्री गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
Girish Mahajan : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्था कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु असून हजारो कोटी
नाटक करणाऱ्यांचा तमाशा कसा करायचा, हे गणेश नाईकला माहीत; एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेवर गंभीर आरोप
Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय
देशावर प्रेम असेल तर दुबईत का राहता? विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना राज ठाकरेंचा प्रश्न
रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि देशातील आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली.
महागाईवर मौन, पेपरफुटीवर फायदे; उद्धव ठाकरे यांचा निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल
मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत सरकारवर जोरदार टीका केली.
मोदींसारखे लोक झुकवले की हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
विद्यार्थी विजय रॅलीपूर्वीसंजय राऊत यांनी आंदोलनाच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
आज एका झुरळाने हुकूमशाहीला झुकवलं; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
शिवसेना उ. बा. ठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या निवासस्थानी 2.65 कोटींची चोरी; गुन्हे शाखेच्या तपासात नोकराची कबुली
सचिन अहिर यांच्या कुटुंबाशी संबंधित मुंबईतील निवासस्थानी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढेंच्या एफडीएची बीएमसी मुख्यालयात धडक, मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन केले सील
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतलेल्या एफडीएने आता थेट बृहमुंबई महापालिकेकच्या मुख्यालयातील कॅन्टिनवर कारवाई केली आहे.
हा विषय फक्त नीटचा नाही, देशभरातील जनतेचा संताप आहे; जंतर-मंतरहून परतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली.