- Home »
- Mumbai
Mumbai
मोठी बातमी! मुंबई मनपा महापौर पदाची निवडणूक लांबणीवर, कारणही आले समोर…
Mumbai mayoral election पुढे ढकलण्यात आली आहे. कारण भाजप आणि शिवसेना पक्षांची गटनेते पदाची नोंदणीच अद्याप झालेली नाही.
Video : …तर ठाकरेंचा ‘महापौर’ होईल अन् पक्षांतर करणारे अपात्र ठरतील? सरोंदेंनी मांडलं कायद्याचं गणित
Asim Sarode यांनी पक्षांतर बंदी कायदा आणि मुंबईमध्ये महापौर पदाच्या आलेल्या ट्विस्टवर भाकित केलं आहे.
भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’, मुंबईमधीलच कंपन्यांशी दावोसमध्ये करार; काँग्रेसने कंपनीचा पत्ताच सांगितलं
खासदार वर्षा गायकवाड यांनी दावोस दौरा म्हणजे केवळ दिखावा असून, ही भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’ असल्याचा आरोप केला.
बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार? आरक्षणाचा तिढा नेमका काय?
BJP-Shinde कडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता
मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा
मुंबईत भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत नव्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता.
लंडनला जाण्यापासून डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखलं; नेमकं काय घडलं?
डॉ. पाटील यांना भारतातून पुन्हा लंडनला जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण : महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर
Ravindra Chavan-मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईसह राज्यातील तब्बल 25 महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्यात.
मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
भाजपचे ज्येष्ट नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.