- Home »
- Mumbai
Mumbai
खुर्च्या मतदान करू शकतात हे आम्हाला पहिल्यांदाच कळालं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली.
मुंबईत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का; कोणाकोणाच्या नातेवाईकांना करावा लागला पराभवाचा सामना?
शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असून अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
‘मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला’, आमदार प्रताप सरनाईक यांचा ठाकरे बंधूंना चिमटा
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या हाती पुन्हा निराशाच; एक्झिट पोलनुसार मनसेचं इंजिन यार्डातच; पुनरागमनाची आशा फोल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मनसेकडून अपेक्षित असलेली पुनरागमनाची आशा या निवडणुकीतही फोल ठरल्याचं चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट.
मुंबई कल्याण महापालिका निवडणूक बोटावरची शाई पुसली, बोगस मतदानाचा धोका वाढला; विरोधक आक्रमक
KDMC Election : राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असून मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने राज्य निवडणूक
ती फाईल बाहेर आली असती तर हाहाकार झाला असता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर थेट आरोप
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सत्ताधारी पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
मुंबईत भाजपकडून मनसेला मोठा धक्का; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ
मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, खड्डेमुक्त रस्ते… मुंबईसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला.
सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
पहाटे सुमारे 2 वाजल्यापासून डॉ. पाटील आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या नावाखाली ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप.