- Home »
- Mumbai
Mumbai
“मी अण्णांचं अभिनंदन करतो”, शिखर बँक क्लोजर रिपोर्टचा उल्लेख करत राऊतांनी साधलं टायमिंग
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.
‘फेअर प्ले’ प्रकरणी मुंबई, पुण्यात ईडीची छापेमारी; कोट्यवधींचे साहित्य जप्त, परदेशात कसे गेले पैसे ?
वायकॉम 18 मीडिया कंपनीने मुंबईत सायबर पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंदविला होता. कॉपिराइट अॅक्टनुसार फेअर प्ले स्पोर्ट्स विरोधात ही तक्रार होती.
“आता मलाही मोकळं करा”, फडणवीसांनंतर CM शिंदेंच्या मंत्र्याची राजीनाम्याची तयारी
फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहिर, रोहिणी हट्टंगडी अशोक सराफ यांना जीवनगौरव
Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
Mumbai चा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं होतं. मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
मुंबईच्या सहा जागांचा कौल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या एका क्लिकवर…
LokSabha Election ची मतमोजणी सुरू असून त्यात मुंबईमधील 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
Govinda: अभिनेता गोविंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला; म्हणाला, ‘सन्मानाची बाब…’
Govinda Met PM Modi: अभिनेता गोविंदाने (Govinda) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेतली.
महाराष्ट्र तापला! आजही उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.